शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कायदा शंभर मीटरचा अन् रांगा चाराशे मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : राष्ट्रीय महामार्गवरील आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा नित्याची बाब बनली आहे. वाहनांच्या शंभर मीटर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : राष्ट्रीय महामार्गवरील आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा नित्याची बाब बनली आहे. वाहनांच्या शंभर मीटर रांगा लागल्यानंतर वाहने शुल्क न घेता सोडण्याचा नियम असूनही नाक्यावर शंभर मीटरपेक्षाही जास्त रांगा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

गेली अनेक वर्षे राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर टोल वसुली केली जाते आहे. या टोलवसुलीविरोधात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिकांनी तीव्र आंदोलने करीत आहेत. रस्ता बनविण्यासाठी आलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पट वसुली होऊनही टोलच्या नावाखाली जनतेची लूट चालल्याचा आरोप आजवर अनेकदा करण्यात आला आाहे. आनेवाडी टोल नाक्यावर शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवशी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात.

वाहनांच्या रांगा लागल्याने चालकांचा वेळ वाया जाऊन पेट्रोल, डिझेलचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्यामुळे वाहन चालक रोष व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीय मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्ते खराब झाले आहेत. मात्र, टोलचे शुल्क वाढतच चालले असून, सुविधांचा अभावही जाणवत आहे.

फोटो : १२ वाई