शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

किसनवीर आबांचा जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा : सरकाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST

सातारा : किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगिकारलेले देशसेवेचे व्रत नि:स्वार्थीपणे पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरित्या भूषविली. या कारकिर्दीत ...

सातारा : किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगिकारलेले देशसेवेचे व्रत नि:स्वार्थीपणे पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरित्या भूषविली. या कारकिर्दीत किसनवीर महाविद्यालय, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध संस्था सुरु करण्यामागे आबांचा मोठा वाटा आहे, असे उद्गार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी काढले. जिल्हा बँकेतर्फे देशभक्त किसनवीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. सरकाळे म्हणाले, ‘बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील आणि आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभल्यामुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ही अग्रगण्य बँक आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून, बँकिंग कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपत आहे.’

यावेळी सरव्यवस्थापक राजीव गाढवे, आर. एम. भिलारे, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधीक्षक, सेवक यांनी प्रतिमेला फुले वाहून किसनवीर आबांना आदरांजली वाहिली.

याचबरोबर बँकेच्या पोवई नाका, सातारा येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या प्रांगणातील आबासाहेब वीर यांच्या पुतळ्याला हार घालून व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली.

फोटो नेम : ०१ डीसीसी ०२