शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

‘किसन वीर’ने संतपरंपरा जोपासली : पुरंदर

By admin | Updated: January 23, 2015 23:40 IST

अखंड नामयज्ञ सोहळा : ग्रंथदिंडीने प्रारंभ; ग्यानबा तुकारामाच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमलो

भुर्इंज : ‘मदन भोसले यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वातून किसन वीर साखर कारखान्याचे नंदनवन झाले आहे. इथल्या सहकाराला अखंडनाम यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्माची जोड देत त्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबारायांची संत परंपरा जोपासली आहे,’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित बाराव्या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, शिवाजीराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरंदरे म्हणाले, ‘अध्यात्म आणि सहकार हाच सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही विचार समाजात रुजले, वाढले पाहिजेत. प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत उदावंत यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जोशी यांनी आभार मानले. यानिमित्ताने ग्रंथविक्री स्टॉलचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरेयांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सकाळी ज्ञानेश्वर माउली आणि ग्यानबा तुकारामांचा जयघोष, शिंग-तुतारी व टाळ मृदुगांचा गजर, वारकरी व कारखाना परिसरातील शाळांमधून आलेल्या बालसंतांच्या अभूतपूर्व उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. (वार्ताहर)