शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

समन्वय ठेवून सामाजिक न्यायदिन साजरा करावा

By admin | Updated: June 20, 2017 17:54 IST

समन्वय ठेवून प्रत्येक विभागाने जबाबदारी पार पाडावी : सिंघल

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिन सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक विभागाने आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी आणि सामाजिक न्यायदिन साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा शक्ती प्रदत्त समितीची बैठक मंगळवारी पाड पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.

सुरुवातीला समाज कल्याण सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करुन माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांनी नियोजनाबाबत सविस्तर आढावा घेतला. त्या म्हणाल्या, आरोग्य विभागाने सुसज्ज रुग्णवाहिका ठेवावी. नगरपालिकेने साफसफाई, स्वच्छता यावर विशेष लक्ष द्यावे. पोलिस विभागाने योग्य बंदोबस्त ठेवावा. विद्यार्थ्यांच्या दिंडीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करावे. विविध महामंडळांनी चित्ररथ, विविध योजनांचे फलक याची तयारी करावी. सर्वच विभागांनी आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. यामध्ये कोणतीही हलगर्जी होता कामा नये. याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीला विविध महामंडळाचे तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.