शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कऱ्हाडला ‘प्रशासकीय’साठी मोठा पल्ला!

By admin | Updated: June 20, 2014 23:06 IST

उद्योजकांचीही अपेक्षा : नवीन उद्योगांचे होेऊ शकते आगमन, विमानतळ विस्तारीकरणही ठरु शकेल पूरक

कऱ्हाड : कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही मागणी प्रामुख्याने उद्योग जगताकडूनच गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. कऱ्हाड तालुक्यामध्ये सध्या अनेक औद्योगिक प्रकल्प असले तरी त्याला मर्यादा पडत आहेत. अनेकवेळा किरकोळ प्रशासकीय कामांसाठीही उद्योजकांना पन्नास किलोमीटरचा पल्ला पार करुन जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे शहर असल्यामुळे कऱ्हाडसह आजुबाजुच्या परिसराला खूप महत्व आले आहे. येथील तासवडे एमआयडीसीसह अनेक ठिकाणी लहानमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. विविध प्रकारच्या सेवा व्यवसायांचेही कऱ्हाड परिसरात मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. परंतु या व्यावसायिकांना अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा आणि वेळ खर्च होत असतो. यासाठीच येथील औद्योगिक जगताला कऱ्हाडला जिल्ह्याचे ठिकाण बनण्याची प्रतीक्षा आहे. कऱ्हाडची बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या बाजारपेठांपैकी एक समजली जाते. परंतु येथील व्यावसायिकांनाही अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी साताऱ्याची वारी करावी लागते. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्व भागात आणखी एका एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास या एमआयडीसीचे कामही चांगल्या प्रकारे मार्गी लागू शकते. या एमआयडीसीकडे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा देण्याचे पाऊल उपयुक्त ठरु शकते. (लोकमत टीम)