शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

दीनदुबळ्याचे न्यायपीठ : उदयनराजे भाेसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या शिक्षा छत्रपतींनी दिल्या होत्या. सावकारांना जरब बसावा म्हणून शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लागता कामा नये, असा आदेश दिला. यामुळेच शिवराज्य पुन्हा यावे असे आजही वाटते. याच वंशात जन्मलेले शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भाेसले हे नेहमी म्हणतात की, ‘मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून या सर्वाेच्च कुळात माझा जन्म झाला.’

छत्रपती उदयनराजेेंकडे सर्वसामान्य व दीनदुबळ्यांनी आपल्या समस्या घेऊन जायचे व महाराज त्याच्यावर लगेच ताेडगा काढणार. काेणाचे जमिनी बळकावण्याचे वाद, महिलेवर अत्याचार, गावगुंडाचा त्रास, अधिकाऱ्यांची अरेरावी, तर गरजूंना मदत याबाबत त्यांच्याकडून कधीच पुढची तारीख दिली जात नाही. अतिशय चाणाक्ष बुद्धीने जाे याेग्य त्याला जागेवरच न्याय व बदमाशाला त्यांच्या पद्धतीने दंड. या त्यांच्या स्वभावामुळे राेज राजेंच्या वाड्यावर हजाराे उपेक्षितांची गर्दी जमत असते. उदयनराजेंच्या स्वभावाबद्दल बाेलायचे झाले तर त्यांनी कधीच मी या घराण्यातील आहे म्हणून गर्व केला नाही. शेतकऱ्यांच्या पडक्या घरात जाऊन बसतील, तर कधी बांधावर जाऊन चटणी भाकरी खातील. आलिशान गाड्या असतानासुद्धा कधी रिक्षातून फिरतील, तर वेळेप्रसंगी चालतसुद्धा ज्येष्ठ दिसले तर चरणस्पर्श करणारच. बालगाेपाळांशी अगदी त्यांच्यासारखे खेळणारे म्हणजे उदयनराजे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व हसतमुख. मात्र, काेणी डिवचले तर मात्र त्याची खैर नाही. मग पुढचा व्यक्ती काेणीही असाे.

त्यांच्या निर्भीड स्वभावातूनच त्यांच्यातील छत्रपती घराण्याचे दर्शन नेहमीच हाेत असते. उदयनराजे कधीही काेणाच्या सांगण्यावरून काेणतीही गाेष्ट करत नाहीत, तर काेणाच्या प्रभावालाही बळी पडत नाहीत. त्यांचे निर्णय ते स्वत: विचारपूर्वक घेतात. त्यांची दिशा ते स्वत:च ठरवतात. काेणाच्या मागे जात नाहीत. एकदा ठरवले की ठरवले म्हणूनच त्यांचा नेहमी एक डायलाॅग असताे ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, ताे फिर मैं अपने आप की भी नही सुनता.’

सुुरक्षिततेसाठी लाेक समूहाने यात्रा करतात. समूहाने यात्रा केल्याने संकटे येत नाहीत; परंतु हाच समूह तुमची ओळख काढून घेताे. कारण तुम्ही काेणाच्यातरी सांगितलेल्या मार्गावर चालत असता. आपला मार्ग बनवण्यासाठी एकट्याने चालावे लागते. समूहात तर तारेसुद्धा चालतात; परंतु पूजा त्या सूर्याचीच हाेते. ताे एकटा चालताे, त्याला त्रास सहन करावा लागताे. संकटाचा सामना करावा लागताे. स्वत:ला आगीत झोकून द्यावे लागते आणि तेव्हाच मिळते ओळख, तेव्हाच मिळतो सन्मान, अशा आपल्या सूर्यदेवास आदिशक्ती तुळजाभवानी उदंड आयुष्य देवाे हीच प्रार्थना...!

- सागर भाेसले, सातारा