शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: July 13, 2017 14:56 IST

हालचाली गतिमान : केळघर, आनेवाडीचा समावेश

आॅनलाईन लोकमतमेढा (जि. सातारा), दि. १३ : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता होऊ घातलेल्या १७ ग्रामपंचायतींवर थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. बालेकिल्ला म्हणून जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप उतरणार काय याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. या १७ ग्रामपंचायतींमध्ये केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी या राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जावळी तालुक्यात केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी, मोरघर, वालुथ, रामवाडी, सोमर्डी, घोटेघर, वाकी, रुईघर, नांदगणे, शिंदेवाडी, ओझरे, रिटकवली आदी १७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हरकतींवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

३ आॅगस्ट रोजी अंतर्गत प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. याबाबत हरकती ११ जुलैपर्यंत जावळी तहसील कार्यालयात स्वीकारण्यात आल्या आहेत.यावेळी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने नागरिकांच्यातही उत्सुकता वाढली आहे. तालुक्यातील केळघर, कुसुंबी, आनेवाडी, अखाडे, करहर या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण होणार? याबरोबरच ही निवडणूक पक्षीय स्तरावर होणार की गट-तटाची याबाबत जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे.

जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, शिवसेना व भाजपदेखील जोर धरू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत जनतेतून सरपंच निवड असल्याने साऱ्या जावळीकरांचे लक्ष लागले आहे.