शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरोना चाचणीच्या अहवालासाठी लागताहेत पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी ...

वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी शासन, आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी कोरोना चाचणीचे अहवाल मिळण्यासाठी मात्र तब्बल पाच ते सहा दिवस विलंब होत असल्याने उपचारासाठी कोरोना रुग्णाला हाल सोसावे लागत आहेत.

सध्या कोरोनाचा फास शहराबरोबरच ग्रामीण भागातही घट्ट झाला आहे. दररोजची वाढती कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही रुग्ण संख्या मात्र कुठेही कमी होताना दिसत नसल्याने कोरोना रुग्ण संपर्कात आलेल्या लोकांच्या जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, शासनस्तरावर या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी किमान पाच दिवसांचा वेळ जात आहे.

या कालावधीत जर रुग्ण कोरोना बाधित नसेल तरी त्याला घरी बसण्याची वेळ येत आहे. तर बाधित असेल तर तोपर्यंत तो कितीजणांच्या संपर्कात येईल याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

शासनाने कोरोना या महाभयानक आजाराबाबतीत योग्य धोरण राबवित कोरोना हद्दपार करण्यासाठी योग्य उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, दुसरीकडे नियोजनात थोडीफार ढिलाई होत असल्याने रुग्णांना याचा फटका बसत आहे.