शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कृषीसंगमच्या उत्पादनांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या शेत माल संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी ...

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या शेत माल संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभाग कार्यरत झाला आहे. कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील कृषीसंगम संस्थेचा शेतमाल पुण्याला पाठवण्यात येत असताना कराड तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला, सैदापूर कृषी अधिकारी व्ही. डी. कदम, व्ही. पी. मोरे, शेती पर्यवेक्षिका एम. आर. कुंभार यांनी त्याची पाहणी केली.

यावेळी संस्थेचे संचालक संभाजी चव्हाण, हणमंत चव्हाण, मारुती चव्हाण, एल. के. पाटील, अमोल चव्हाण, शंकर पोळ, जयंत पाटील, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

संस्थेच्यावतीने एक लाख रुपये किमतीची शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादने पुणे येथील दहा काॅप शाॅपला पाठवण्यात आली. एमसीडीसीचे यावर नियंत्रण असणार आहे.

शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून एक किलोपासून ते दहा किलोपर्यंतचे पॅकिंग करुन पाठवण्यात आला आहे .त्यामध्ये केमिकल विरहीत गूळ ,गूळ पावडर, इंद्रायणी तांदूळ, शेंगदाणा, काजू, आदींचा समावेश आहे.

कोट :

शेतकरी आणि ग्राहक जोडण्याचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. पिकेल ते विकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा शेतकरी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे.

आर. एम. मुल्ला

कराड तालुका कृषी अधिकारी

फोटो ओळ :

कोपर्डे (ता. कराड) येथे कृषीसंगम संस्थेचा माल पुणे येथे जात असताना पाहणी करताना आर. एम. मुल्ला ,व्ही. डी. कदम.