शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

खटावमध्ये भारत बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

खटाव : संयुक्त मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला खटावमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे देशाची ...

खटाव : संयुक्त मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला खटावमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळत चालली आहे. वाढती महागाई, गॅस दरवाढ व पेट्रोल व डिझेलच्या रोज वाढत असलेल्या किमती तसेच कृषी कायदा विरोधात चार महिन्यांपासून शेतकरी संघटनांच्या सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खटावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. खटावमधील व्यापारी तसेच व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दुपारपर्यंत शटरडाऊन करून बंद करण्यात आल्यामुळे नेहमी गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट दिसून येत होता.

कॅप्शन : २६खटाव बंद

खटावमधील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (छाया : नम्रता भोसले)