शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तब्बल दीडशे इमारती धोकादायक !

By admin | Updated: June 8, 2017 23:18 IST

साताऱ्यात तब्बल दीडशे इमारती धोकादायक !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा नगरपालिकेने पावसाळापूर्वी शहरातील इमारतींचा सर्व्हे केला असून त्यामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. पालिकेने संबंधित घरमालकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.शहराच्या विविध भागात असणाऱ्या धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता गृहीत धरुन मिळकतधारकान्ाां नोटीस पाठविण्यात आल्या आहेत़ धोकेदायक इमारत स्वत: उतरुन घ्यावे यासाठी आव्हान करण्यात आले आहे़ सातारा शहरात जवळपास दीडशे जुन्या इमारती व वाडे असल्याचे आढळून आले आहे. जुन्या व कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. या धोकादायक इमारतीमुळे शहरातील नागरी जीवन ही टांगणीला लागल्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक धोकादायक इमारतीमध्ये नागरिक राहत असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे़ त्यातच घरमालक व भाडेकरु यांचा वाद न्यायालयात असल्याने घरमालकांना इमारत पाडता येत नसल्याचे कारण घरमालकाकडून पालिकेला देण्यात येत आहे. इमारतीचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने इमारती कोणी पाडावयाच्या हा प्रश्न निर्माण होत आहे़जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यानी नुकतीच आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात नियोजन भवनात जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी व त्यांच्या विभागाची बैठक घेतली़ पावसाळ्यापूर्वी व त्यानंतर शहरातील विविध भागात उद्भविणाऱ्या परिस्थितीबाबत विविध विषयावर मंथन झाले़ नागरिकांच्या आरोग्य तसेच सुरक्षितेला सर्वात प्राधान्यक्रम देणाचा निर्धार या बैठकीत करण्यात आला़ त्यानुसार जिल्हयातील सर्व शासकिय विभागाने आपआपल्या कार्यक्षेत्रातील कार्यप्रणालीचे नियोजन हाती घेतले़ पावसाळयात निर्माण होणारे धोके अधिक असल्याने प्रशासनाने तयारी केली आहे.