शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

सातार्‍यात बंद घरांवर डल्ला तीन ठिकाणी घरफोडी : पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: May 19, 2014 00:13 IST

सातारा : शहर व परिसरात विविध तीन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सातारा : शहर व परिसरात विविध तीन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय सदाशिव माने (रा. सदर बझार, सातारा) हे १५ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते. एका तासानंतर ते परत आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बनावट चावीने कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील तब्बल १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यामध्ये मंगळसूत्र, सोन्याच्या दोन चेन, ब्रेसलेट, बांगड्यांचा समावेश आहे. दुसरी घटना येथील गडकरआळीमध्ये घडली. अर्जुन रघुनाथ चाळके यांचे घर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. चाळके कुटुंबीय बाहेरगावी गेले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून २३ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शेजार्‍यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चाळके कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर चाळके कुटुंबाने घराकडे धाव घेतली. तिसरी घटना यादोगोपाळ पेठेत घडली. घरातील सुमारे २५ हजारांचा ऐवज चोरीस गेला. (प्रतिनिधी)