शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

लॉकडाऊन काळात घरपट्टी, नळपट्टी माफ करा : कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ...

वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती देऊरचे सरपंच शामराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कदम म्हणाले, ‘कोरोना महामारीपासून ग्रामीण जनता वाचावी, यासाठी उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावागावांत जनजागृती होणं आवश्यक आहे. समूह संसर्ग रोखणे, तसेच कोरोनाबाबतीत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे गरजेच आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आरोग्य सेवेवर जास्तीतजास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न गावोगावी होणे आवश्यक आहेत, तसेच जास्तीतजास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेच आहे.

महावितरण कंपनीनेही लोकांना वीजबिलाची सक्ती करू नये.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, मुधाई शिक्षण संस्थेचे चेअरमन धनशिंग कदम, अजित कदम, प्रकाश देशमुख, भूजंगराव कदम, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत कदम, युवराज कदम, ठेकेदार हणमंत फडतरे उपस्थित होते.