शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात घरपट्टी, नळपट्टी माफ करा : कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ...

वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती देऊरचे सरपंच शामराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कदम म्हणाले, ‘कोरोना महामारीपासून ग्रामीण जनता वाचावी, यासाठी उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावागावांत जनजागृती होणं आवश्यक आहे. समूह संसर्ग रोखणे, तसेच कोरोनाबाबतीत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे गरजेच आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आरोग्य सेवेवर जास्तीतजास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न गावोगावी होणे आवश्यक आहेत, तसेच जास्तीतजास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेच आहे.

महावितरण कंपनीनेही लोकांना वीजबिलाची सक्ती करू नये.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, मुधाई शिक्षण संस्थेचे चेअरमन धनशिंग कदम, अजित कदम, प्रकाश देशमुख, भूजंगराव कदम, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत कदम, युवराज कदम, ठेकेदार हणमंत फडतरे उपस्थित होते.