शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हायटेक जमान्यातही शुभेच्छा पत्रांचे अप्रूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:41 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.

ठळक मुद्देसहकारी संस्थांबरोबरच सराफी व्यावसायिकांकडून परंपरा कायम

सातारा , दि. १४ : सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.

गेल्या काही वर्षात उत्सव साजरे करण्याच्या संकल्पना बदलू लागल्या आहेत. दिवाळीच्या अधी सुटी घेऊन किल्ला करणं, त्यासाठी प्रशस्त अंगण, एकत्र फराळ तयार करणं, फराळ करायला परस्परांना मदत करणं, या सर्व गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत.

कुंभारवाड्यातून रेडिमेड किल्ला फ्लॅटच्या गॅलरीत ठेवून पालक स्वत: सह मुलांची समजूत काढत आहे. कित्येकदा फटाके वाजवायला जागा नाही म्हणून शेजाऱ्याकडे किंवा मग गावाला जाऊन राहणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे.

सणाच्या पार्श्वभूमीवर शहरीकरणाच्या विळख्यात अडकलेल्यांना ख्याली खुशाली विचारायला शेजारीही डोकावत नाहीत, त्यामुळे पत्र आणि टपाल फार लांबची गोष्ट आहे. अशा स्थितीत सहकारी संस्था, सराफी व्यावसायिकांचे दिवाळी शुभेच्छा पत्र नागरिकांना दिलासा देत आहेत.

दिवाळी सणाची गडबड लक्षात घेऊन ही शुभेच्छा पत्रे चार दिवस आधीच दाखल होत असल्याने दिवाळीची चाहूल देत आहेत. त्यामुळे घरांतील प्रत्येक व्यक्तीच्या नजरेस हे शुभेच्छा पत्र पडत आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी