शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: March 11, 2017 16:48 IST

दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धावलोणंद : स्थानिक शेतकऱ्यांकडून संपादित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम परत घेऊन त्यांचे सातारा जिल्ह्यातील शेडगेवाडी, ता. खंडाळा येथे पुनर्वसन केले. मात्र, या ठिकाणी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रकल्पग्रस्तांना शेतीशिवाय आपले घर चालवण्याची वेळ आली. नीरा-देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेडगेवाडीपर्यंत पोहोचण्याची सोय असतानाही राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिली नाही. सरकारकडे वारंवार निवेदन करून आश्वासनाशिवाय काहीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.उदरनिर्वाह करण्याच्या अधिकारावर राज्य सरकारने गदा आणली आहे. त्यामुळे संबंधितांना दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त खंडाळा तालुक्यात दापकेघर, देवघर आणि साळव आणि फलटण तालुक्यात माझेरी, परहर बुद्रुक, खुर्द, शिरवली, वाखंड अशी एकूण सहा गावे असून, या निकालाचा फायदा या गावानांसुद्धा होणार आहे. (वार्ताहर)