शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: March 11, 2017 16:48 IST

दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धावलोणंद : स्थानिक शेतकऱ्यांकडून संपादित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम परत घेऊन त्यांचे सातारा जिल्ह्यातील शेडगेवाडी, ता. खंडाळा येथे पुनर्वसन केले. मात्र, या ठिकाणी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रकल्पग्रस्तांना शेतीशिवाय आपले घर चालवण्याची वेळ आली. नीरा-देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेडगेवाडीपर्यंत पोहोचण्याची सोय असतानाही राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिली नाही. सरकारकडे वारंवार निवेदन करून आश्वासनाशिवाय काहीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.उदरनिर्वाह करण्याच्या अधिकारावर राज्य सरकारने गदा आणली आहे. त्यामुळे संबंधितांना दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त खंडाळा तालुक्यात दापकेघर, देवघर आणि साळव आणि फलटण तालुक्यात माझेरी, परहर बुद्रुक, खुर्द, शिरवली, वाखंड अशी एकूण सहा गावे असून, या निकालाचा फायदा या गावानांसुद्धा होणार आहे. (वार्ताहर)