शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

खटाव : रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीतून शेतकरी आता मोकळा होऊ लागला आहे आणि आता त्याची जनावरांसाठी वर्ष-सहा महिने पुरेल, ...

खटाव : रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीतून शेतकरी आता मोकळा होऊ लागला आहे आणि आता त्याची जनावरांसाठी वर्ष-सहा महिने पुरेल, अशा वैरणीची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू आहे.

ज्वारीचे पीक काढून झाल्यानंतर गडी लावून या वैरणीच्या पेंढ्या बांधून त्याचे माप घालून किंवा त्या मोजून शेतकरी किंवा व्यापारी घेत असतात. त्यामुळे या वैरणीच्या दरात कडबा बघून दर ठरविला जातो.

सध्या वैरणीचा दर पेंढी बघून ठरविला जात आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपये शेकडा या दराने वैरण शेतातून खरेदी केली जात आहे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांची घटती संख्या पाहता वैरणीला नेहमीप्रमाणे मागणीही नाही. त्यातच ऊसतोडणी सुरू असल्यामुळे उसाचे वाडेही शेतकऱ्याला मिळत असल्याने शेतकरी तेही घेत आहेत. सध्या ट्रॅक्टरमधून वैरणीच्या पेंढ्यांची वाहतूक सुरू असून, शेतकरी तसेच व्यापारी दोघांची लगबग सुरू आहे.

१२खटाव

कॅप्शन : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आता वैरण साठवणुकीची लगबग सुरू आहे.