शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ऐतिहासिक भूमीचा माउलींना निरोप

By admin | Updated: July 10, 2016 01:49 IST

पालखी सोहळा : जिल्ह्यातील पाहुणचार घेऊन वारकरी भारावले; माउली संतांच्या जिल्ह्यात

सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शनिवारी संतांची भूमी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात गेला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) आगमन झाले होते. सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण येथील मुक्काम आटोपून शेवटच्या मुक्कामासाठी शुक्रवारी बरडला वैष्णवांचा मेळा विसावला होता. या मार्गात वारीतील पहिले उभे रिंगण तरडगावला बुधवारी झाले. जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे आटोपून शनिवारी सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी साडेसहाला सोहळ्याने बरड येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. मार्गात राजुरी येथील साधुबुवा मंदिरामधील विसाव्यानंतर तेथे न्याहरी केली. तेथे सरपंच कौशल्या साळुंखे, उपसरपंच भरत गावडे, माजी सभापती स्मिता सांगळे, धनंजय पवार, डॉ. बाळासाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार यांनी स्वागत केले. राजुरी येथे जिल्ह्याच्यावतीने निरोप व सोलापूर जिल्ह्याच्यावतीने स्वागताचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, पाणीपुरवठा विभागाचे सोनावणे उपस्थित होते. (वार्ताहर)प्रशासनाचे आभारचार दिवसांच्या मुक्कामात वारकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. तसेच मार्गातील प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त स्वागत केले. याचे वारकऱ्यांनी स्वागत केले.