शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

उदयनराजे भोसले : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शाळा शुल्क शासनाने भरण्याची मागणी

सातारा : महाराष्ट्रात गेली चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यातच अवेळी गारपीट आणि वादळी पाऊस यामुळेही शेतकऱ्यांच्या फळे, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धान्य शेती, फळबागा, फूलशेती याचबरोबर दुभती जनावरे शेळया, मेंढया, कुक्कटपालन, बैले यांनाही दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना प्रती कुटुंबी बिनव्याजी १५००० रुपये खावटी कर्ज दयावे, आता काही भागात पडणाऱ्या पावसाचा फायदा रब्बी हंगामात होण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज ताबडतोब दयावे, दुष्काळी भागातील शेतकरी, बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार (शेतमजुरांसह) यांची यांच्या मुलांची शाळेची फी व ते राहात असलेल्या होस्टेलचा सर्व खर्च शासनाने खास बाब म्हणून करावा, दुष्काळी भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्याची काळजी पुढच्या पिकांचे पैसे हातात मिळेपर्यंत सरकारने घ्यावी, दुष्काळी भागामध्ये वीज बिलाचेही पैसे शासनाने भरावेत. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गंत एकूण उपसा सिंंचनासाठी ५ लाख हॉर्स पॉवरचे पंप बसवून तयार आहेत, त्यापैकी म्हैसाळ, ताकारी, टेंभू , पुरंदर, उरमोडी, कवठे-केंजळ, तारळी यांना पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे, त्यामुळे या योजनांचे खास बाब म्हणून प्रलंबित वीज देयके भरुन या योजना सुरु कराव्यात, यांचे पाणी अवर्षण प्रवण भागात जाते. लाभित शेतकऱ्यांना चाऱ्याची पिके घ्यावयास सांगून शासनाने तो चारा विकत घेऊन दुष्काळी भागात दिल्यास चाऱ्यावर खर्च होणारे किमान १०० कोटी वाचतील. (प्रतिनिधी)