शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

अकृषिक वापर समिती गठीत

By admin | Updated: July 15, 2015 21:14 IST

अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष : कार्यशाळा घेण्याच्या सूचना

सातारा : औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक अधिकृत प्रमाणित माहिती एक खिडकी संरचनेअंतर्गत एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, याकरिता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील कलम ४४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांशी निगडीत संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून शासनाच्या या निर्णयाबाबत अवगत करावे, असे आदेश महसूलचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिले.या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी दर्जाचा अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रादेशिक अधिकारी, सहायक संचालक नगररचना जिल्हा शाखा कार्यालय, जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जलसंधारण विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी तथा महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, महापारेषण व महावितरण या कंपन्यांचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उप वनसंरक्षण हे सदस्य आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी २३ जून रोजी सर्व अप्पर जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र पाठविले आहे. या समितीने प्रत्येक महिन्यामध्ये दोनवेळा अथवा आवश्यकतेनुसार बैठक घेऊन कलम ४४-अ अन्वये औद्योगिक अकृषिक वापर सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आवश्यक वस्तुनिष्ठ माहिती, अर्ज प्राप्त झाल्यापासून पुढील पंधरा दिवसांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईया अनुषंगाने जिल्ह्यातील कलम ४४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाशी निगडीत संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून शासनाच्या या निर्णयाबाबत अवगत करावे, राज्य शासनाने या समितीची स्थापना उद्योजकांना सहाय्य होणेसाठी केली असून, याप्रती राज्य शासन अत्यंत गंभीर आहे, याची जाणीव संबंधितांना करून देऊन माहिती उपलब्ध करून न दिल्यास या शासन निर्णयान्वये होणाऱ्या कारवाईबाबतही जाणीव करून द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.