शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘शिवयोग’ला पाच हजार साधकांचा सहभाग

By admin | Updated: January 30, 2015 23:17 IST

कऱ्हाडात शेतकरी शिबिर : अवधूतबाबा शिवानंद यांचे मार्गदर्शन

कऱ्हाड : येथील मार्केट यार्डमधील कल्याणी मैदानावर शिवयोग शेतकरी शिबिरास प्रारंभ झाला. गुरुवारी अवधुतबाबा शिवानंद यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. देशभरातील सुमारे पाच हजार साधक या शिबिरात सहभागी असून, शनिवारपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात संजिवनी शक्ती व दुर्गा सप्तशदी बीज मंत्रात्मक साधनेचे ज्ञान व दिक्षा दिली जाणार आहे. बैलबाजार समोरील कल्याणी मैदानावर शिबिरासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून, साधकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कऱ्हाडमध्ये प्रथमच आजोजित केलेल्या या कार्यक्रमास अनुयायांची मोठी गर्दी आहे.अवधुतबाबा शिवानंद म्हणाले, ‘सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक खते वापरल्याने व औषधांच्या वापराने जमिनीचा पोत कमी झाला आहे. पारंपरिक बी-बियाण्यांचा उपयोग करून शेती उत्पन्नात वाढ करता येईल. संजीवनी शक्ती साधनेने जमीन सुपिक होऊन अनुकूल वातावरण करणे शक्य आहे. जीवनाच्या ऱ्हासास रासायनिक खतांचा वापर कारणीभूत ठरत आहे.’ यावेळी देशभरातून आलेल्या साधकांच्या प्रश्नांना अवधुतबाबा शिवानंद यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)आज सांगता --- कऱ्हाडात दोन दिवस सुरू असणाऱ्या शिवयोग शेतकरी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शनिवारी याची सांगता होणार असून अवधूतबाबा शिवानंद यांचे सकाळी ९ ते १२ या वेळेत आशिर्वचन होणार असल्याची माहिती गौरी निलाखे यांनी दिली.