शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कास धरण उंचीमुळे पाचपट पाणी

By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST

उदयनराजे : साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन

सातारा : ‘कास धरणाची उंची वाढविल्यानंतर शहराला पाचपट पाणी उपलब्ध होईल. तसेच कण्हेर योजनेमुळे शहर परिसरातील १८ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. राज्यात शासन कोणाचेही असले तरी लोकहिताची कामे मार्गी लागतील,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.कास येथील साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपाध्यक्षा दिनाज शेख, अतिरिक्त मुख्याधिकारी अशोक लोकरे यावेळी उपस्थित होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘निधी उपलब्धतेच्या दिरंगाईमुळे सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प मार्गी लागण्यास उशीर झाला. याची जाणीव आहे. मात्र, प्राधिकरणाने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. गुळगुळीत रस्ते खोदलेले पाहताना मनाला बरं वाटत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामांपूर्वी पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली पाहिजेत.’‘पाट बंदिस्तीकरणामुळे शहराला जादा पाणी उपलब्ध झाले आहे. प्राधिकरण व पालिका अधिकाऱ्यांनी या पाण्याच्या वितरणाचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल. यासाठी प्रयत्नशील राहावे,’ अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी पालिका पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जादा वीस लाख लिटर पाणी मिळणार चार कोटी ८५ लाख रुपये खर्चून साडेसहा किलोमीटरचा पाट बंदिस्त करण्यात आला आहे. या कामामुळे रोज वाया जाणारे सुमारे वीस लाख लिटर पाणी सातारकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी दिली.