शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दिवाळीची पहिली पहाट सुमधूर सुरात : सातारकर रसिकांनी मराठी-हिंदी गाण्यावर धरला ठेका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:00 IST

राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली.

ठळक मुद्देगांधी मैदानात संगीत मैफील या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि

सातारा : राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली. यावेळी रसिक सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाण्यांचा आनंद लुटला.

गेली १३ वर्षे सर्व सातारकरांसाठी ऐन दिवाळीत ही अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी दरवर्षीच हजारो सातारकर गांधी मैदानात हजर असतात. मंगळवारी भल्या पहाटेच या कार्यक्रमासाठी सातारकर मोठ्या उत्साहात उपस्थित होते. ‘केव्हातरी पहाटे’ या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करणाऱ्या ‘तू बुद्धी दे’ या मराठी गीताने गायिका पौर्णिमा व सहकलाकारांनी करत त्यानंतर गीताने गायलेली ‘माझ्या घरी दिवाळी’ हे दिवाळीगीत सादर होऊन कार्यक्रमाचे शीर्षक गीत असलेल्या ‘केव्हातरी पहाटे’ या गाण्याला पुन्हा गायिका पौर्णिमा भावसारने साज चढवला. साताºयाचे स्थानिक सुप्रसिद्ध गायक राजेंद्र घोणे यांच्या ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि हा रंगलेला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला.

कार्यक्रमामध्ये गायनसाथ पौर्णिमा भावसार, गीता बोधे-भस्मे, राजन घोणे, चंद्र्रकांत शिंदे, मधुराणी मोकल, संतोष वाघ, विवेक जाधव यांची होती तर वादनासाठी सिंथेसायजरवर दीपक सोनावणे, ड्रमसाथ धनंजय कान्हेरे, ढोलकसाथ अनिल खैरनार, तबलासाथ शांताराम दयाळ, गिटारवर चंदू पुट्टा, अ‍ॅटोपॅड साथ रोहन मोकल यांची होती. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळ प्रकाश गवळी, निशांत पाटील, गुरुप्रसाद सारडा, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, सलीम कच्छी, दिलीप गवळी, नरेंद्र पाटील व सातारकर उपस्थित होते.चालक-वाहकांना अभ्यंगस्नानसातारा मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी बाहेर विभागातून मुक्कामी गाडी घेऊन आलेल्या चालक-वाहकांसाठी अभ्यंगस्रानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उठण, साबन देण्यात आली होती. तसेच फराळाचीही सोय केली होती. चालक-वाहक एकमेकांना अंघोळ घालत होते. आपण कुटुंबापासून दूर असल्याची भावना होऊ नये, यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो.