शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पोट भरेना वाडीत, माथाडी राबतो मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:47 IST

सातारा ते वाई 35 किमी लोकमत न्यूज नेटवर्क वाई : लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. ...

सातारा ते वाई35 किमीलोकमत न्यूज नेटवर्कवाई : लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. राजकीय उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. परंतु सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न वेगळेच आहेत. वाई तालुक्यातील तरुणाई रोजगाराच्या संधी, शेतकरी शेतीमालाच्या हमीभावाची अपेक्षा करत आहेत.वाई तालुक्यातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी वाई-सातारा एसटीतून प्रवास केला. ‘लोकमत’शी चर्चा करताना प्रवाशांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला़ वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा जास्त पर्जन्यमान तर पूर्व भाग हा पर्जन्यछायेत येणार भाग म्हणून ओळखला जातो.़ धोम डाव्या व उजव्या कालव्यामुळे लाभक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आली. त्यामुळे बागायतीक्षेत्र वाढले. ऊस, हळद, आले व इतर भाजीपाला तर पश्चिम भागात भात व इतर कडधान्य पिके घेतली जातात. या पिकांना हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे यांचा खर्च भरमसाठ वाढला. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देण्याची अपेक्षा व्यक्त होते.राष्ट्रीय कीस्थानिक मुद्दा?तालुक्यात एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने युवकांना उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जावे लागते़ उच्च शिक्षणाची स्थानिक पातळीवर सुविधा करावी व युवकांना रोजगार मिळण्यासाठी पाठपुरावा करावा़तालुक्यात शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी आहे. काही निवडक पिकांना हमीभाव आहे. परंतु अनेक पिकांना हमी भाव नाही. हमी भाव मिळण्यासाठी आवाज उठवावा़