शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पोट भरेना वाडीत, माथाडी राबतो मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:47 IST

सातारा ते वाई 35 किमी लोकमत न्यूज नेटवर्क वाई : लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. ...

सातारा ते वाई35 किमीलोकमत न्यूज नेटवर्कवाई : लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. राजकीय उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. परंतु सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न वेगळेच आहेत. वाई तालुक्यातील तरुणाई रोजगाराच्या संधी, शेतकरी शेतीमालाच्या हमीभावाची अपेक्षा करत आहेत.वाई तालुक्यातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी वाई-सातारा एसटीतून प्रवास केला. ‘लोकमत’शी चर्चा करताना प्रवाशांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला़ वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा जास्त पर्जन्यमान तर पूर्व भाग हा पर्जन्यछायेत येणार भाग म्हणून ओळखला जातो.़ धोम डाव्या व उजव्या कालव्यामुळे लाभक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आली. त्यामुळे बागायतीक्षेत्र वाढले. ऊस, हळद, आले व इतर भाजीपाला तर पश्चिम भागात भात व इतर कडधान्य पिके घेतली जातात. या पिकांना हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे यांचा खर्च भरमसाठ वाढला. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देण्याची अपेक्षा व्यक्त होते.राष्ट्रीय कीस्थानिक मुद्दा?तालुक्यात एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने युवकांना उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जावे लागते़ उच्च शिक्षणाची स्थानिक पातळीवर सुविधा करावी व युवकांना रोजगार मिळण्यासाठी पाठपुरावा करावा़तालुक्यात शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी आहे. काही निवडक पिकांना हमीभाव आहे. परंतु अनेक पिकांना हमी भाव नाही. हमी भाव मिळण्यासाठी आवाज उठवावा़