शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

औंध : औंध परिसरात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली असल्याने खरीप हंगामातील पिके कोमेजून चालली आहेत. श्रावणात कोसळत असणाऱ्या सरी ...

औंध : औंध परिसरात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली असल्याने खरीप हंगामातील पिके कोमेजून चालली आहेत. श्रावणात कोसळत असणाऱ्या सरी कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, तर हातातोंडाला आलेली पिके वाचवण्यासाठी विजेच्या भरवशावर धडपड सुरू आहे.

पावसाने गेल्या १५ दिवसांपासून पाठ फिरवल्याने शेतीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अल्पशा पावसावर तग धरून राहिलेली पिके आता कोमजू लागली आहेत. जुलै महिन्याच्या शेवटी खुरपणी उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी ऑगस्टमध्ये निराश झाला आहे. पुरेशा ओलीअभावी फुलोऱ्यात आलेली पिके करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी श्रावणधारा कधी कोसळतात याकडे लक्ष ठेवून आहे.

१४औंध

फोटो: औंध परिसरात पावसाने ओढ दिल्याने पिके कोमजू लागली आहेत. (छाया : रशिद शेख)