शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज कंपनीच्या नवीन योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : ढोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी ...

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता

हणमंत ढोक यांनी केले आहे.

ढोक म्हणाले, ‘शेती पंपासाठी तातडीने नवीन वीज जोडणी देणे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटर जोडणी करावयाची आहे व ज्यांना पोलची गरज लागत नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्याच दिवशी वीज कनेक्शन जोडून दिले जाईल. मात्र त्या डीपीवर विद्युत भार शिल्लक असणे गरजेचे आहे. वीज बिल माफी संदर्भामध्येही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकऱ्याचे आजपर्यंत थकीत असलेले रकमेवर जे व्याज अधिक दंड आकारले गेले आहे ते माफ करण्यात येणार आहे. मूळ मुद्दलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यास त्यांचा मागील हिशेब पूर्ण करण्यात येईल. या योजनेमध्ये साधारणपणे शेतकऱ्याचा ६० ते ६५ टक्के फायदा होणार आहे. याशिवाय थकीत वीज बिल ज्या गावात भरले जाईल त्याच्या ३३ टक्के रक्कम त्याच गावातील नवीन खांब बसवणे, डीपी बसवणे, जागा विकत घेणे आदी विविध समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जमा रकमेचा विजेसाठी कसा विनियोग करावा हे त्या गावातील सरपंच, त्या कार्यकारी अभियंता वडूज व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या चर्चेतून व जनतेला विश्वासात घेऊन करण्यात येणार आहे..

मायणीसह धोंडवाडी, गुंडेवाडी व चितळी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी, मायणीचे सहायक

अभियंता विशाल नाटकर

उपस्थित होते.