शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वीज कंपनीच्या नवीन योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : ढोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी ...

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता

हणमंत ढोक यांनी केले आहे.

ढोक म्हणाले, ‘शेती पंपासाठी तातडीने नवीन वीज जोडणी देणे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटर जोडणी करावयाची आहे व ज्यांना पोलची गरज लागत नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्याच दिवशी वीज कनेक्शन जोडून दिले जाईल. मात्र त्या डीपीवर विद्युत भार शिल्लक असणे गरजेचे आहे. वीज बिल माफी संदर्भामध्येही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकऱ्याचे आजपर्यंत थकीत असलेले रकमेवर जे व्याज अधिक दंड आकारले गेले आहे ते माफ करण्यात येणार आहे. मूळ मुद्दलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यास त्यांचा मागील हिशेब पूर्ण करण्यात येईल. या योजनेमध्ये साधारणपणे शेतकऱ्याचा ६० ते ६५ टक्के फायदा होणार आहे. याशिवाय थकीत वीज बिल ज्या गावात भरले जाईल त्याच्या ३३ टक्के रक्कम त्याच गावातील नवीन खांब बसवणे, डीपी बसवणे, जागा विकत घेणे आदी विविध समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जमा रकमेचा विजेसाठी कसा विनियोग करावा हे त्या गावातील सरपंच, त्या कार्यकारी अभियंता वडूज व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या चर्चेतून व जनतेला विश्वासात घेऊन करण्यात येणार आहे..

मायणीसह धोंडवाडी, गुंडेवाडी व चितळी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी, मायणीचे सहायक

अभियंता विशाल नाटकर

उपस्थित होते.