शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

शेतकऱ्यांना माती परीक्षण काळाची गरज : ऋतुजा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

म्हसवड : ‘आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी आणि कमी श्रमात जादा उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज ...

म्हसवड : ‘आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी आणि कमी श्रमात जादा उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांना माती परीक्षण फायद्याचे आहे,’ असे गाैरवोद्गार कृषिकन्या ऋतुजा जाधव हिने काढले.

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मालेगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहिवडी (ता. माण) परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फळबाग, पिकावरील कीड यापासून संरक्षण व पाण्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दुष्काळी भागात कमी पाण्यावर कोणती पिके, फळबागा घ्याव्यात व निगा कशी राखावी, याचेही मार्गदर्शन केले.

यावेळी नितीन भोसले, यशवंत भोसले, कृष्णा गवळी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. ए. राऊत, प्रोग्रॅम ऑफिसर जी. एस. बनसोडे, प्रा. बागल, प्रा. सोनवणे, प्रा. अहिरे, प्रा. गायकवाड यांनीही विशेष मार्गदर्शन केले.

250721\img-20210724-wa0055.jpg

शेतकऱ्यांना मातीपरीक्षण काळाची गरज - कु.ऋतूजा जाधव