शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

शेतकऱ्यांना माती परीक्षण काळाची गरज : ऋतुजा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

म्हसवड : ‘आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी आणि कमी श्रमात जादा उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज ...

म्हसवड : ‘आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी आणि कमी श्रमात जादा उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांना माती परीक्षण फायद्याचे आहे,’ असे गाैरवोद्गार कृषिकन्या ऋतुजा जाधव हिने काढले.

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मालेगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहिवडी (ता. माण) परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फळबाग, पिकावरील कीड यापासून संरक्षण व पाण्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दुष्काळी भागात कमी पाण्यावर कोणती पिके, फळबागा घ्याव्यात व निगा कशी राखावी, याचेही मार्गदर्शन केले.

यावेळी नितीन भोसले, यशवंत भोसले, कृष्णा गवळी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. ए. राऊत, प्रोग्रॅम ऑफिसर जी. एस. बनसोडे, प्रा. बागल, प्रा. सोनवणे, प्रा. अहिरे, प्रा. गायकवाड यांनीही विशेष मार्गदर्शन केले.

250721\img-20210724-wa0055.jpg

शेतकऱ्यांना मातीपरीक्षण काळाची गरज - कु.ऋतूजा जाधव