शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:42 IST

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे शेतशिवारासह कचºयाच्या ढिगाºयात फुटलेल्या बाटल्या, ग्रामस्थांना इजा होण्याची शक्यता

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्ग आणि राज्यमार्ग यापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रस्त्याकडेची सर्व दुकाने बंद झाली आहेत. पण मद्यपिणाºयांना ती कोठून आणि कशी उपलब्ध करायची याचा ‘मार्ग’ चांगलाच माहित आहे. त्यामुळे दारूविक्री तसेच पिण्यास बंदी असून देखील ती त्यांच्याकडून पिली जात आहेत. मात्र, दारू मिळूनही ती पिण्यास जागाच उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडून रात्रीच्यावेळी अंधारात गाडी रस्त्याकडेला लावून शेतशिवारात जाऊन त्या ठिकाणी पिण्याचे कार्यक्रम करीत आहेत.

ही परिस्थिती सध्या ओगलेवाडी मार्गावर पहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला मद्यपानाचा कार्यक्रम संपल्यानंतर मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या  शेतशिवारात तसेच रस्त्याकडेला टाकून देत आहेत.

रात्रीच्यावेळी मद्यपींनी केलेल्या कार्यक्रमाचे परिणामी दिवसा शेतशिवारातील शेतकºयांना भोगावे लागत आहेत. शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या पायांना बाटल्यांच्या फुटलेल्या काचा लागून त्यांना गंभीर दुखापत होत आहेत. त्यापासून सुटका मिळवित शेतकरी त्या रिकाम्या बाटल्या रस्त्याकडेला टाकत आहेत. 

मोकळ्या फुटलेल्या बाटल्या या रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला असलेल्या साईड पट्यांवर पडत असल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन वाहने पंक्चर होत आहेत.