शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी : वासुदेव काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST

ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त ...

ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या लोकांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे’, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

पाल (ता. कऱ्हाड) येथील पूरग्रस्तांना भाजप किसान मोर्चाच्यावतीने मदत वाटप कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, कऱ्हाड उत्तर सरचिटणीस शंकरराव शेजवळ, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चव्हाण, सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा रोहित चिवटे, सूर्यकांत पडवळ, शहाजी शिंदे, रामदास शिंदे, महेंद्र साळुंखे, शंकर पाटील, राजू पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, प्रकाश जगताप, धनंजय घाडगे, अरुण जगदाळे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.