शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी : वासुदेव काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST

ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त ...

ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या लोकांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे’, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

पाल (ता. कऱ्हाड) येथील पूरग्रस्तांना भाजप किसान मोर्चाच्यावतीने मदत वाटप कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, कऱ्हाड उत्तर सरचिटणीस शंकरराव शेजवळ, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चव्हाण, सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा रोहित चिवटे, सूर्यकांत पडवळ, शहाजी शिंदे, रामदास शिंदे, महेंद्र साळुंखे, शंकर पाटील, राजू पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, प्रकाश जगताप, धनंजय घाडगे, अरुण जगदाळे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.