शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या पश्चिम भागात रोज आठ तास भारनियमन

By admin | Updated: February 10, 2015 23:56 IST

शेतकरी त्रस्त : भारनियमन बंद करण्याची मागणी

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या एक महीन्यापासून आठ तास लोडशेडींंग करण्यात येत आहे. लोडशेडिंगमुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारनियमन कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरण अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.वाई तालुक्यातील पश्चिम भागात महावितरण कंपनीने कोणतीही पुर्व सूचना न देता गेल्या एक महीन्यापासून भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे शेतातील गहू, ज्वारी व हरभरा ही पीके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा सिंगल फेज असताना पश्चिम भागात आठ तासाचे भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या वाई तालुक्यात वार्षिक यात्रा सूरू झाल्या असून भारनियमनामुळे याचा फटका यात्रांनाही बसत आहेत तसेच दहावी , बारावीच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने विदयार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे जागत आहे़ अन्यायकारक भार नियमन महावितरण कंपनीने तत्काळ बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर काळेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानदेव सणस, अध्यक्षा सुभद्राताई सणस, सरपंच शंकर सणस, रामचंद्र तुपे, प्रकाश वाडकर, चंद्रकांत सणस, माजी उपसभापती चंद्रकांत सणस, नाना चिकणे , महेंद्र गुरव यांच्यासह बोरगांव, आसरे, खावली, वेंलंग, रेणावळे, कोंढावळे, गाढवेवाडी, किंरूडे, वयगांव, घेरा केंजळ या गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहे. (प्रतिनिधी)पीके तोंडाशी आली असताना भारनियमन सुरु झाले आहे. शेतीसह शाळेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. महावितरणने भारनियमन तत्काळ बंद करुन शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी परवड थांबवावी- रामचंद्र तुपे, शेतकरीसध्या शेतीपंपाला वीजेची मागणी वाढल्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. भारनियमन कमी करण्याबातत लवकरच तोडगा काढण्यात येईल.- एस. के. पाटील,अतिरिक्त कार्यकारी अभियंता