शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादांच्या भत्त्याला लागलेय लाल फितीचे ग्रहण

By admin | Updated: October 23, 2014 22:54 IST

सातारा : हात दगडाखाली सापडल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार

सातारा : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांना अद्याप भत्ता मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळी संपण्याच्या आत हे दोन्ही भत्ते एकत्रित मिळावेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये पार पडली. या कालावधीत पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात येतात. निवडणूक शांततेत पार पाडण्यात खरं तर पोलिसांचा मोठा वाटा असतो. मात्र याच पोलिसांना अनेक समस्यांना सामारे जावे लागते. खुद्द पोलिसांनाच शासनाच्या लाल फितीचा फटका बसत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येत नाही. तोंड दांबून मुक्क्याचा मार पोलीस सहन करीत आहेत. लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये सुमारे ४० ते ४५ आहोरात्र पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र या कर्तव्याचा मोबदला त्यांना त्याच वेळी मिळणे अपेक्षीत असते. परंतु दोन्ही निवडणुका पार पडल्या तरी काही कर्मचाऱ्यांना अद्याप भत्ते मिळाले नाहीत. मात्र काही अधिकारी आणि अधिकाऱ्यांना भत्ता मिळाला आहे. परंतु ज्यांना अद्याप हा भत्ता मिळाला नाही, त्यांना दिवाळी संपेपर्यंत तरी भत्ता मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विशेषत: वाई विभागात जे पोलीस कर्मचारी नियुक्त होते, त्यांचा यामध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुक होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत आल्याने भत्ता मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गत निवडणुकीचा भत्ता अद्याप मिळाला नसताना आता विधानसभा निवडणुकीचा व लोकसभा निवडणुकीचा भत्ता दोन्ही सोबतच मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, निवडणूक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये बरीच तफावत आहे. मतदान अधिकाऱ्याला १७०० रुपये, मतदान कर्मचाऱ्याला १३०० रुपये, मतदान शिपायाला ९०० रुपये तर पोलीसदादाला अवघे ५०० रुपयांचा भत्ता मिळणार मिळतो. (प्रतिनिधी)