शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हुंडा देणारही नाही अन् घेणारही नाही

By admin | Updated: March 25, 2017 15:13 IST

कामाठीपुऱ्यात महिलांसाठी कार्यशाळा : भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केला ठराव

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २५ : समाजातील मुलीचा हुंडा घेणार नाही व हुंडा देणार नाही, त्याचबरोबर हुंडा या विषयावर काम करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कामाठीपुरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केली. याबाबतचे दोन ठरावही मांडण्यात आले आणि त्याला एकमुखी मान्यताही देण्यात आली.सर्वसमावेशक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कामाठीपुरा येथे भटक्या विमुक्त महिलांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पूजा कुडाळकर होत्या.

यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपले अनुभव मांडले. दरम्यान, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ह्यहुंडाह्ण या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी पूजा कुडाळकर आणि द्वारका पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इस्लामपूर येथील प्रा. अर्जुन लाखे, प्रा. सतीश चौगुले, इकोनेट संस्थेच्या गौरी भोपटकर, उषा कुडाळकर, मीराताई कुडाळकर, कोयना जावळीकर, रजनी पवार, सर्वसमावेशक संस्थेच्या अध्यक्षा शैला यादव, नारायण जावलीकर यांची भाषणे झाली. रमेश जावळे यांनी आभार मानले. शैला यादव आणि गौरी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अ‍ॅड. पवन जावळीकर, संदीप कुडाळकर, शंकर जावळे, अरुण जावळीकर, सज्जन कुडाळकर, कमल माळी आदी उपस्थित होते.

येथील कामाठीपुरा येथे झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या मेळाव्यात शैला यादव यांनी मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त महिला मेळाव्याचे संयोजन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना, सार्थक महिला मंडळ, सातारा, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र आणि कामाठीपुरा येथील शिवाजी गणेश उत्सव मंडळाने केले. (प्रतिनिधी)