शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

औंधासुराच्या वचनामुळे नगरीस नाव औंध

By admin | Updated: April 2, 2015 00:48 IST

मूळपीठ म्हणून उदयास : श्री यमाईदेवीने औंधासुराचा वध केला त्या ठिकाणी उभारले स्मारक --नावामागची कहाणी-चोेवीस

रशिद शेख - औंध -आपले खडग औंधासुरावर सोडले व त्याचे शीर धडा वेगळे केले. अंतसमयी औंधासुराने श्री यमाईदेवीस वचन मागितले की, या नगरीस माझे नाव देण्यात यावे. त्यावेळी पासून या नगरीस औंध नाव पडले. श्री यमाईने औंधासुराचा जेथे वध केला. त्या ठिकाणी त्याला स्थान दिले असून, त्याचे स्मारक आहे. हे ठिकाण गावाच्या मध्यभागी आहे. येथेच श्री यमाईदेवीचे सुंदर असे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, समोर औंधासुराची मूर्ती आहे. औंध गावाच्या नैऋत्यास असलेल्या १५०० फू ट उंचीच्या टेकडीवर श्री यमाईदेवीचे स्थान आहे. या शक्तिपीठास मूळपीठ असे म्हणतात. हे देवस्थान जागृत स्वयंभू व पवित्र आहे. अतिप्राचीन व भव्य ऐतिहासिक दगडी, कोरीव दुर्मिळ कलाकृतीचे दर्शन म्हणजे श्री यमाईदेवीचे मंदिर इ. स. १७४५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तटाचा जीर्णाेद्धार केल्याचा शिलालेख आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काळ्या पाषाणातील ४३२ पायऱ्या आहेत. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु औंधच्या राजाने एक दशक आधीच जनतेला स्वातंत्र्य दिले होते. श्रीमंत भगवानराव ऊर्फ बाळासाहेब महाराज नेहमी म्हणत औंध नेहमी अग्रेसर असावे, औंधचा आदर्श इतरांनी घ्यावा.