शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

तीव्र पाणी टंचाईने वरकुटे-मलवडीसह दुष्काळी भाग होरपळला

By admin | Updated: June 10, 2017 12:00 IST

पिण्याचे पाणी मिळवणे अवघड, टँकर सुरु करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतवरकुटे-मलवडी (जि. सातारा), दि. १0 : वरकुटे-मलवडीसह परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने पशूपक्ष्यांसह मुक्या जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. परिसरातील तलाव कोरडे पडलेले आहेत तर रानावनातील पाणवठे सुकून गेले आहेत.त्यामुळे माणसासह जनावरांना पिण्याचे पाणी मिळवणे अवघड झाले आहे.महाबळेश्वरवाडी येथील असणाऱ्या तलावातुन चार गावातील सुमारे पंधरा हजार जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे तलावात कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच वरकुटे-मलवडी येथे आजपर्यंत दहा ते बारा दिवसातून एकदा का होईना एक तास कसेबसे पिण्याचे पाणी मिळत होते; परंतु आता महाबळेश्वरवाडीच्या तलावात पाण्याचा टाकसुद्धा शिल्लक राहिला नसल्यामुळे सहाजिकच चार गावातील जवळजवळ पंधरा हजार जनतेला यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना लागणार्या पाण्यासाठी शासकीय टँकर सुरु करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.