शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

तीव्र पाणी टंचाईने वरकुटे-मलवडीसह दुष्काळी भाग होरपळला

By admin | Updated: June 10, 2017 12:00 IST

पिण्याचे पाणी मिळवणे अवघड, टँकर सुरु करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतवरकुटे-मलवडी (जि. सातारा), दि. १0 : वरकुटे-मलवडीसह परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने पशूपक्ष्यांसह मुक्या जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. परिसरातील तलाव कोरडे पडलेले आहेत तर रानावनातील पाणवठे सुकून गेले आहेत.त्यामुळे माणसासह जनावरांना पिण्याचे पाणी मिळवणे अवघड झाले आहे.महाबळेश्वरवाडी येथील असणाऱ्या तलावातुन चार गावातील सुमारे पंधरा हजार जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे तलावात कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच वरकुटे-मलवडी येथे आजपर्यंत दहा ते बारा दिवसातून एकदा का होईना एक तास कसेबसे पिण्याचे पाणी मिळत होते; परंतु आता महाबळेश्वरवाडीच्या तलावात पाण्याचा टाकसुद्धा शिल्लक राहिला नसल्यामुळे सहाजिकच चार गावातील जवळजवळ पंधरा हजार जनतेला यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना लागणार्या पाण्यासाठी शासकीय टँकर सुरु करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.