शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आधुनिक उपचारामुळे कन्यारत्न

By admin | Updated: April 12, 2016 00:47 IST

रुपेश काटकर : पंधरा वर्षांनी मिळाले आई-वडील होण्याचं सुख

सातारा : ‘आपल्या संसाररूपी वेलीवर एखादं गोंडस फूल उमलावं, ही प्रत्येक पती-पत्नीची अपेक्षा असते. मात्र, ज्यांना हे सुख मिळत नाही, त्यांचं आयुष्य जणू निरस बनलेलं असतं. साताऱ्यातील एका दाम्पत्याला पंधरा वर्षांपासून मूल होत नव्हतं. आधुनिक उपचार तंत्र प्रणालीमुळे त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे,’ अशी माहिती माउली फर्टिलिटी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. काटकर म्हणाले, ‘अनेक दाम्पत्ये संततीसाठी मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये महागडे उपचार घेतात. लाखो रुपये खर्चूनही फायदा होत नाही. सातारा येथील सामान्य कुटुंबातील दाम्पत्य संततीप्राप्तीसाठी उपचार घेण्यासाठी आले होते. या अगोदर त्यांनी पुणे, मुंबई येथे नामवंंत फर्टिलिटी सेंटरमध्ये उपचार केले होते. तसेच त्यांनी चार वेळा ‘आयव्हीए’म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी या उपचार प्रणाली प्रयोग राबविला होता, मात्र या उपचारामध्ये यश आले नव्हते. पतीचे वय ५२ तर पत्नीचे वय ४५. लग्न होऊन पंधरा वर्षे उलटलेली. बेताच्या परिस्थितीत पुण्या-मुंबईत उपचार घेऊन आर्थिक परिस्थितीवर ताण आलेला. अशा बिकट परिस्थितीत हे नैराश्य आलेलं दाम्पत्य माझ्याकडे आले. अगोदर झालेल्या तपासण्या व उपचार पद्धतीनुसार पुन्हा आयव्हीएडटेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला अन् तो यशस्वी ठरला.’ (प्रतिनिधी)पहिलाच प्रयोग यशस्वीया दाम्पत्यामधील पत्नीमध्ये स्त्री बिजांची निर्मिती कमी प्रमाणात व कमी गुणवत्ता प्रतीची होत होती. यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने गुणवत्तापूर्ण स्त्री बीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. स्त्री बिजांडातील बिजे काढून गर्भाशयाबाहेर गर्भ तयार करण्यात आला. हा तयार झालेला गर्भ पुन्हा गर्भाशयात सोडून रोपण करण्यात आला. हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. बाळंतपण सुखरूप होऊन त्यांना साधारण कन्यारत्न झाले. त्यामुळे संततीपासून वंचित राहणाऱ्या या दाम्पत्याच्या जीवनामध्ये कन्यारत्नाच्या माध्यमातून आशेचा किरण उगवला आहे, असे डॉ. काटकर यांनी सांगितले.