शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नियोजनाअभावी अपघातांत वाढ!

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

दोन वर्षांचा अनुभव : अरुंद रस्त्यांमुळे फलटण तालुक्यात घडताहेत प्रकार--पंढरीची वाट लई अवघड :५

नीलेश सोनवलकर -दुधेबावी -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच अनेक वारकरी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यावर ताण येत आहे. त्यातून अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री क्षेत्र भिवाई कांबळेश्वर, श्री क्षेत्र धुळोबा धुळदेव येथील पालख्या सहभागी होत असतात. पालख्या, वारकरी रस्त्याने चाललेले असतात. त्याचवेळी अनेक वाहने भरधावपणे जात असतात. पालखीचा फलटणनंतरचा मुक्काम बरड येथे असल्याने परिसरातील शेकडो भाविक येतात. बरडला दोन दिवसांचा मुक्काम असल्याने पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्या काळात दोन दिवस वाहतूक वळविणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांना योग्य अंतरावर थांबवून वाहतुकीची व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पावसामुळे पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचत असतात. अवजड वाहन गेल्याने खड्डे पडल्याने त्या भरून घ्याव्यात, म्हणजे कसरत करावी लागणार नाही. तसेच काटेरी झुडपांमुळे वाहने दिसत नाहीत. त्यामुळे झुडपे काढल्यास नक्कीच अपघात टाळता येतील.आपत्कालीन यंत्रणा हवीय सावध...लोणंदजवळ दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यावेळी चांगली आरोग्य सेवा पुरविली होती. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात भविष्यात कधी अनावधनाने अपघात झालेच तर तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी.