शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी अपघातांत वाढ!

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

दोन वर्षांचा अनुभव : अरुंद रस्त्यांमुळे फलटण तालुक्यात घडताहेत प्रकार--पंढरीची वाट लई अवघड :५

नीलेश सोनवलकर -दुधेबावी -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच अनेक वारकरी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यावर ताण येत आहे. त्यातून अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री क्षेत्र भिवाई कांबळेश्वर, श्री क्षेत्र धुळोबा धुळदेव येथील पालख्या सहभागी होत असतात. पालख्या, वारकरी रस्त्याने चाललेले असतात. त्याचवेळी अनेक वाहने भरधावपणे जात असतात. पालखीचा फलटणनंतरचा मुक्काम बरड येथे असल्याने परिसरातील शेकडो भाविक येतात. बरडला दोन दिवसांचा मुक्काम असल्याने पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्या काळात दोन दिवस वाहतूक वळविणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांना योग्य अंतरावर थांबवून वाहतुकीची व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पावसामुळे पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचत असतात. अवजड वाहन गेल्याने खड्डे पडल्याने त्या भरून घ्याव्यात, म्हणजे कसरत करावी लागणार नाही. तसेच काटेरी झुडपांमुळे वाहने दिसत नाहीत. त्यामुळे झुडपे काढल्यास नक्कीच अपघात टाळता येतील.आपत्कालीन यंत्रणा हवीय सावध...लोणंदजवळ दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यावेळी चांगली आरोग्य सेवा पुरविली होती. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात भविष्यात कधी अनावधनाने अपघात झालेच तर तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी.