शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मसूर दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने ग्रामस्थांना दिलासा

By admin | Updated: October 20, 2015 23:53 IST

लोकमत’चे अभिनंदन : ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

मसूर : मसूर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मसूर हे गांव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली होती. या मागणीला ‘लोकमत’ने चांगल्या प्रकारे प्रसिध्दी दिल्याने आमचे गांव दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले. त्याबद्दल येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक आयोजीत करून शासनाचे व ‘लोकमत’चे जाहीर आभार मानले १९७२ पेक्षाही दुष्काळाच्या तिव्रतेने मसूर भाग होरपळत आहे. या दुष्काळात खरीप पिके पूर्णत : वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा भयावह स्थितीत मसूर भाग दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांंना नुकसान भरपाई द्यावी,तसेच ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी रितसर महसूल विभागाने दाखवावी.प्राप्त दुष्काळ स्थितीत जर चुकीची पैसेवारी शासनाला दाखवून या भागाची क्रुर चेष्ठा केल्यास संतप्त शेतकरी व ग्रामस्थ रास्ता रोको करतील असा देण्यात आला होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मसूर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला असेही नागरिकांनी मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, प्रा. कादर पिरजादे, नरेश माने, सरपंच रेखा वायदंडे, उपसरपंच शांताराम मोरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख तात्यासो घाडगे, सतीश पाटील, श्रीकांत जिरंगे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नाथाजी पाटील किशोर जगदाळे, नितीन जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र घाडगे, एन.के.पाटील, राजेंद्र बर्गे, बंडा जगदाळे, मनिषा जगदाळे, आशा कदम, आण्णा जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. कादर पिरजादे यांनी आभार मानले. (वार्ताहर)