शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा विश्रामगृहासमोरच पिण्याच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

करंजे : सातारा येथील जुन्या आरटीओ चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती सुरू आहे. उन्हाळा तोंडावर असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ...

करंजे : सातारा येथील जुन्या आरटीओ चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती सुरू आहे. उन्हाळा तोंडावर असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याची बचत करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यातच अशाप्रकारे पाणी वाहून जात असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, सदरबजार येथील जुन्या आरटीओ चौकातील रेस्ट हाऊससमोर पिण्याच्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या बाजूला बऱ्याच अंतरावर पाणी वाहत असल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चालता येत नाही. काही वेळेस दुचाकीसुद्धा या चिखलावरून जात असताना घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. विश्रामगृहातील शासकीय अधिकारी यांच्या दारातच गळती बऱ्याच दिवसांपासून होत आहे. तरीदेखील याकडे पाणीपुरवठा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शासकीय अधिकारी यांच्या दारातील गळतीकडे दुर्लक्ष होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे प्रशासन कितपत लक्ष देत असेल, असा प्रश्न साताऱ्यातील जनतेला पडत आहे. आधीच कडक उन्हाळ्यामुळे पाणीप्रश्न समोर असताना आहे त्या उपलब्ध पाणीसाठ्यातून असे पाणी वाया जाणे ही बाब पुढील काही महिन्यांत किती मोठी समस्या आहे हे लक्षात येईल. पाणीपुरवठा विभागाने त्वरित पाइपलाइनची गळती काढून वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.