शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाहवेना... डोळ्यादेखत डोंगर जळताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

जावेद खान लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील यवतेश्वर डोंगराला गेल्या काही दिवसांपासून विघ्नसंतोषींकडून वणवा लावला जात आहे. या ...

जावेद खान

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यातील यवतेश्वर डोंगराला गेल्या काही दिवसांपासून विघ्नसंतोषींकडून वणवा लावला जात आहे. या डोंगराला बुधवारी सायंकाळी सहा वाजता लागलेला वणवा पहाटे चार वाजले तरी सुरूच होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही या डोंगराला वणवा लावण्यात आला होता. यामध्ये मौल्यवान वनसंपदा जळून खाक होत असून, हे पर्यावरणप्रेमींना पाहवत नाही.

०१ वणवा ०१

यवतेश्वर डोंगराला गुरुवारी वणवा लावण्यात आला होता. त्यामुळे कित्येक क्षेत्रातील गवत जळून खाक झाले होते. यामुळे चारा नष्ट झालेला असतानाच प्राणीही मृत्यूमुखी पडले आहेत.

०१ वणवा ०२

या वणव्यामुळे सातारा - कास मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उठले होते. यामुळे वाहनचालकांना या मार्गावरुन गाड्या चालवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना श्वास घेतानाही त्रास होत होता.

०१ वणवा ०३

मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाल्याचे समजल्यानंतर काहींनी अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.