शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
3
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
4
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
5
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
6
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
7
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
8
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
9
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
10
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
11
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
12
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
13
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
14
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
15
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
16
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
17
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
18
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
19
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
20
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली

गावचा सर्वांगीण विकास एकजुटीने करा : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण ...

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण विकास शक्य आहे. पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी हातात हात घालून एकजुटीने सर्वांगीण विकास करावा,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

गोपूज येथे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य कामांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच अँड. संतोष कमाने, सदस्या उमाताई घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, अनिल वसव, जयंत घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, सुनील खराडे, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन घार्गे, बाबू मुल्ला, कृष्णात जाधव, माणिक घार्गे, सुरेश घार्गे, रामदास घार्गे, सोमनाथ घार्गे, गणपत मदने उपस्थित होते.

काळे म्हणाले, नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करावे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत राहावे. आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. उपसरपंच संतोष कमाने यांनी सूत्रसंचालन केले.

(वा.प्र.)

फोटो : १८गोपूज - रमेश काळे

गोपूज येथे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)