शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गावचा सर्वांगीण विकास एकजुटीने करा : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण ...

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण विकास शक्य आहे. पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी हातात हात घालून एकजुटीने सर्वांगीण विकास करावा,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

गोपूज येथे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य कामांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच अँड. संतोष कमाने, सदस्या उमाताई घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, अनिल वसव, जयंत घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, सुनील खराडे, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन घार्गे, बाबू मुल्ला, कृष्णात जाधव, माणिक घार्गे, सुरेश घार्गे, रामदास घार्गे, सोमनाथ घार्गे, गणपत मदने उपस्थित होते.

काळे म्हणाले, नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करावे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत राहावे. आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. उपसरपंच संतोष कमाने यांनी सूत्रसंचालन केले.

(वा.प्र.)

फोटो : १८गोपूज - रमेश काळे

गोपूज येथे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)