शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कामगारहिताशी तडजोड नको

By admin | Updated: February 27, 2015 00:18 IST

सातारा : भारतीय मजदूर संघाचा इशारा

सातारा : ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विदेशी भांडवलदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कामगार कायद्यात कामगारहिताचा बळी देणारे बदल करण्यास प्रारंभ केला आहे. कामगार हिताशी छेडछाड केल्यास होणाऱ्या परिणामांना मोदी सरकारच जबाबदार राहील, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस विकास खाडे यांनी दिला. कामगार कायद्यांतील बदलांना विरोध करण्यासाठी संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा पोलीस मुख्यालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या द्वारसभेत खाडे बोलत होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शामराव गोळे, जिल्हाध्यक्षा तारका शाळीग्राम, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव वाघमळे यांनी तसेच इतरांनी कामगारांना मार्गदर्शन केले.कायद्यात बदल करून संघटित कामगारांना असंघटित क्षेत्रात ढकलायचे आणि असंघटित कामगारांंना सामाजिक सुरक्षेचे गाजर दाखवायचे, असा खेळ मोदी सरकारने सुरू केल्याचा आरोप करून खाडे म्हणाले, ‘राज्यातील फडणवीस सरकार तर ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा पद्धतीने वाटचाल करीत आहे. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी सध्या किमान २० कामगारसंख्या आहे. त्याऐवजी किमान ५० कामगारसंख्या ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी) खेळ चालू देणार नाहीपूर्वी ज्या उद्योगात ३०० ते ५०० कामगार काम करीत असत, तोच उद्योग आता यांत्रिकीकरण, संगणकीकरणातून ३५ ते ४० कामगारांत चालविला जातो. कायद्यात बदल केल्यास लेबर कोर्टाकडे जाणेही कठीण होणार आहे. कामगारांचे हितरक्षण म्हणून भारतीय मजदूर संघ हे खेळ चालू देणार नाही.