शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

स्थानिकांची मागणी : पठारावर जागोजागी वनकार्यालये उभारा--...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे/अरुण पवार ल्ल कऱ्हाड/ पाटण  --‘पर्यावरण व वन्यजीवांचे रक्षण करताना लोकांचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे. आमच्या भोवताली कोंडाळे करू नका. अगोदर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचे रक्षण करा; बंधने घालू नका, मग आम्हीच झाडे वाढवू, असे आवाहन माजी मंत्री व विक्रमसिंह पाटणकर यांनी केले आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. लोकांनी नुकसानीची किंवा वन्यप्राण्याने हल्ला केल्याची खबर द्यायला पाटणला जायचे म्हटले तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. कोयना येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी म्हणतात की, ‘जर वन्यप्राण्यांने हल्ला किंवा पिकांचे नुकसान केल्यास आम्ही भरपाई देतो.’ मात्र कोयनेच्या कार्यालयातील वनकर्मचारी सतत व्याघ्र प्रकल्पात असतात. कार्यालयमध्ये एकच कर्मचारी असतो. मग यांना शोधायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर पडतो.स्थानिक जनतेच्या हितासाठी प्राधान्य देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर जागोजागी वन कार्यालये उभी करावी, तिथे मोठ्या प्रमाणात वनकर्मचाऱ्यांची उपलब्धतता करावी. म्हणजे स्थानिक जनतेला जर वन्य प्राण्यांकडून त्रास झाला, तर तातडीने याची दखल घेण्यात येईल आणि नुकसानभरपाई देता येईल, असाही एक पर्याय सुचविण्यात येत आहे. म्हणूनच जर कार्यालये, वनकर्मचारी व्याघ्र प्रकल्पात नसतील तर काय लोकांना वन्यप्राण्यांच्या जबड्यात देणार काय, असा सवाल व्यक्त होत आहे. वन्यजीवच्या कडक कायद्याचा किस्सा --गावकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेची दोन झाडे सरपणासाठी तोडली. या झाडांवर ३२० वटवाघळांची घरे होती. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली. गावकऱ्यांना वनविभागाच्या कडक कायद्याला सामोरे जावे लागले. तब्बल ४५० जणांना अटक करण्यात आली.