शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

२५ टन कचऱ्याची मारुल हवेलीत विल्हेवाट

By admin | Updated: February 3, 2015 23:56 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

मल्हारपेठ : मारुल हवेली येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ग्राम स्वच्छता करून ग्रामस्थ व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या अनुयायांनी घरोघरी स्वच्छतेचा संदेश दिला.मारुल हवेली, ता. पाटण येथील सारंग पाटील यांच्या अनुयायांनी ग्रामस्वच्छता केली. बैठकीत स्वयंसेवक व ग्रामस्थांनी सहा ट्रॅक्टर, एक जेसीबी व औजारे यांच्या मदतीने मारुल हवेली गाव अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, जोड रस्ते, गटारे यांची सफाई करण्यात आली. परिसरातील वस्त्या व गावे यांच्यातील ग्रामस्वच्छता करून २५ टन घाण, कचरा गोळा केला व त्याची विल्हेवाट लावली. सुमारे ३०० स्वयंसेवकांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ध्यास घेऊन कामास सुरुवात केली. सारंग पाटील यांनी या कार्यात सातत्य राखण्यास सांगितले. तसेच गावच्या एकीसाठी आपली मनेही स्वच्छ राखा, अपेक्षितांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच शिंदे, देसाई कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, ग्रामस्थ, युवा मंडळाचाही या मोहिमेत सहभाग होता. (प्रतिनिधी)