शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: April 26, 2017 13:15 IST

राष्ट्रवादी युवक काँगेसतर्फे वडूज येथे नायब तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतवडूज (जि. सातारा), दि. २६ : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमधून भीषण दुष्काळ असून, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांना सकंटातून सावरावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने वडूज येथे नायब तहसीलदार सुधाकर दाहिंजे यांना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार भाव नाही. शेती व्यवसाय करत असताना सावकारी व बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत आजअखेर मिळाली नाही. गेल्या वर्षभरात अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली आहे. या शेतकरी बांधवांचे संसार देशोधडीला लागले आहेत. बळीराजा पूर्णपणे अडचणीत असून, सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी. अन्यथा यापुढे प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत, वडूजचे माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत खुडे, नितीन शिंदे, अविनाश शिंदे, प्रा. तुषार सावंत, नामदेव सावंत, तानाजी हराळे, नीलेश पाटोळे, सचिन खाडे, दत्तात्रय फाळके, गणेश सानप, अश्विन मदने, संदीप फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)