शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वसना उपसा सिंचन योजनेत वंचित गावांचा समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरलेल्या वसना उपसा सिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या गावांचा या योजनेत ...

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरलेल्या वसना उपसा सिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हा कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन केली.

उत्तर कोरेगावमधील शेती क्षेत्रासाठी वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी वसना उपसा सिंचन योजना तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली आहे. या उपसा सिंचनामुळे या भागातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या योजनेच्या पूर्वानियोजित आराखड्यामध्ये बऱ्याच गावांचा समावेश न झाल्यामुळे उत्तर कोरेगावमधील बहुतांशी गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी या ठिकाणी वसना उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण होऊन त्या गावातील लोकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.