शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Lok Sabha Election 2019 घराण्यासाठी वाद थांबविण्याचा निर्णय: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:02 IST

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू ...

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाहीत. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलीन होऊ नये म्हणून हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया,’ असे आवाहन आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ सोनगाव, ता. सातारा येथे आयोजित शेंद्र्रे व परळी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उदयनराजे भोसले, सारंग पाटील, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, कमल जाधव, वनिता पोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘उरमोडीचे धरण झाले आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरितक्रांती घडेल. मात्र त्यासाठी आघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खूश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशात हुकूमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.’हे नाणं ओरिजनल आहे.. उदयनराजे‘निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात, त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिजनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक