शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

धरणांनी गाठला तळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:03 IST

सातारा : उन्हाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनू लागली आहे. त्यातच प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावू लागला ...

सातारा : उन्हाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनू लागली आहे. त्यातच प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावू लागला आहे. कोयना धरणात केवळ ३१.०६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांनी देखील तळ गाठला आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास पंधरा धरणे आहेत. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ३१.०६ टीमएसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून ३ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यापैकी पायथा वीजगृहासाठी २ हजार १०० तर नदी विमोचकातून १ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंधरा जूनपर्यंत पाऊस न आल्यास विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे नियोजन करणे हे एकप्रकारे धरण व्यवस्थापनापुढे आव्हान ठरणार आहे.कोयनेसह धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर व तारळी या धरणांमधील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात खालावला आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे धरणे तळ गाठू लागल्याने माण, खटाव, कोरेगाव व फलटण या तालुक्यांचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. पाण्यासाठी पायपीट करणाºया दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने पाणी टॅँकर सुरू करण्यात आले आहे. मान्सून सुरू होण्यासाठी अजूनही एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे. मान्सून वेळेवर आला नाही तर जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या अधिकच भीषण होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपाययोजनेची गरज आहे.२२३ टॅँकर भागवतायत तहानजिल्ह्यातील १८६ गावे व ७७६ वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ व जनावरांची तहान टॅँकरद्वारे भागविली जात आहे. सध्या माण तालुक्यात १०७, खटाव ३९, कोरेगाव ३१, खंडाळा २, फलटण २५, वाई ६, पाटण २, जावळी ४, महाबळेश्वर ३, सातारा २ तर कºहाड तालुक्यात २ असे एकूण २२३ पाणी टॅँकर प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत.१११ विहिरींचे अधिग्रहणग्रामस्थांचा पाणीप्रश्न मिटावा, यासाठी प्रशानाच्या वतीने जिल्ह्यातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यातील ३१, खटाव ३६, कोरेगाव ७, खंडाळा २, फलटण ८, वाई १८, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ५ अशा एकूण १११ विहिरींचा समावेश आहे.प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)क्षमता शिल्लक साठाकोयना धरण १०५.२५ ३१.६धोम १३.५० १.३०बलकवडी ४.०८ ०.४३कण्हेर १०.१० २.६०उरमोडी ९.८० १.५२तारळी ५.८५ २.०