शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

शेतकऱ्यांमध्ये वाढतेय सीताफळाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

बदलती वातावरणीय परिस्थिती, पावसाची अनिश्चितता, रासायनिक खते व निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कल फळपीक उत्पादनाकडे आहे. ...

बदलती वातावरणीय परिस्थिती, पावसाची अनिश्चितता, रासायनिक खते व निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कल फळपीक उत्पादनाकडे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, आंबा, अंजिर, द्राक्ष पिकांचा समावेश आहे. परंतु अलीकडील काही वर्षांत डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तसेच इतर फळपीक उत्पादनातील अनिश्चितता यांचा विचार करता सीताफळ कमी पाण्यावर व रोगाला लवकर बळी न पडणारे फळपीक आहे. अलीकडे त्याची मागणी वाढू लागल्याने शेतकरी सीताफळ लागवडीवर भर देत आहेत. त्यासाठी बाळानगरी, सुपर गोल्डन या जातीच्या रोपांना शेतकरी पसंती देत आहेत. महाराष्ट्र शासनाकडून फळबाग लागवड योजनेतंर्गत सीताफळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा हातभार मिळत आहे.

कोट

कमी पाण्यावर व किडीला प्रतिबंध करणारे सीताफळ पीक असून फळासह त्यापासून तयार होणाऱ्या रबडी, आईस्क्रीम यांसाठी सीताफळाला चांगली मागणी असल्याने अलीकडे शेतकऱ्यांकडून रोपांची मागणी वाढत आहे,

महेश जगदाळे

रोपविक्रेते