शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

केवळ भांडवलदारांसाठीच सध्याचे सरकार कार्यरत

By admin | Updated: August 3, 2014 22:44 IST

गोविंद पानसरे : वाळव्यात क्रांतिसिंहांना अभिवादन

वाळवा : महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. सध्या केवळ भांडवलदारांसाठी सरकार चालविले जात आहे की काय?, असा प्रश्न पडतो. गोरगरिबांचे राज्य येण्यासाठी आज प्रतीक्षा करुया व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करुया, हीच त्यांना जयंतीदिनी खरी श्रद्धांजली ठरेल.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने वाळव्यातील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ११४ व्या जयंती कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी पानसरे बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष जयवंत अहिर, महादेव कांबळे, डॉ. सुषमा नायकवडी प्रमुख उपस्थित होते. पानसरे म्हणाले, क्रांतिसिंहांच्या विचाराने आताच्या राज्यकर्त्यांनी शासन चालवायला हवे. हे शासन फक्त भांडवलदारांसाठीच असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला आहे. सामान्यांबद्दल त्यांना आस्था नाही.वैभव नायकवडी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल, अपेष्टा सहन केल्या. तुरुंगवास भोगला; मात्र त्यांना स्वातंत्र्यानंतरच्या सत्तेत वाव मिळाला नाही. याउलट काही महाभागांनी त्यांची ‘दरोडेखोर’ म्हणून हेटाळणीसुद्धा केली आहे, हे दुर्दैव आहे. सुषमा नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी यांनी केले. सौ. एस. व्ही. कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)