शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या सभांना गर्दी

By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST

मनोज घोरपडे : ‘कऱ्हाड उत्तर’ मध्ये चमत्कार घडविणार

सातारा : ‘कऱ्हाड उत्तरमधील ‘स्वाभीमानी’च्या सभांना मतदारांमधून उत्स्फूर्त गर्दी लाभत आहे. यातून आपण नक्कीच चमत्कार घडविणार आहोत,’ असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.वेळू, ता. कोरेगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलताना म्हणाले, आपली बांधिलकी या मतदार संघातील जनतेशी असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कदापिही कमी पडणार नाही. येथील स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात झुकतेमाप देऊन विकासाची लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. या जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग चालवले असले तरी जनता यावेळी राज्यकर्त्यांच्या दिशाभूलीला बळी पडणार नाही.घोरपडे पुढे म्हणाले, ‘वेळूमधील पाणी प्रश्न गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी ५ वर्षे राज्यकर्त्यांना सवड मिळाली नाही. या बैठकीस विजय भोसले, प्रकाश घोरपडे, अंजन घाडगे, संतोष भोसले, समाधान भोसले, नवनाथ केंजळे, विक्रम क्षीरसागर, विशाल भोसले, वैभव भोसले, प्रशांत कणसे, अविनाश जगदाळे, दीपक ननावरे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मनोजदादा घोरपडे यांनी शामगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विकासकामांच्या नुसत्या वल्गना करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे व महायुतीच्या उमेदवारांना जनतेने ताकद द्यावी. सत्ता बदलाशिवाय या भागाच्या विकासाचा अनुशेष दूर होणार नाही. (प्रतिनिधी)