शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

‘स्वाभिमानी’च्या सभांना गर्दी

By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST

मनोज घोरपडे : ‘कऱ्हाड उत्तर’ मध्ये चमत्कार घडविणार

सातारा : ‘कऱ्हाड उत्तरमधील ‘स्वाभीमानी’च्या सभांना मतदारांमधून उत्स्फूर्त गर्दी लाभत आहे. यातून आपण नक्कीच चमत्कार घडविणार आहोत,’ असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.वेळू, ता. कोरेगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलताना म्हणाले, आपली बांधिलकी या मतदार संघातील जनतेशी असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कदापिही कमी पडणार नाही. येथील स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात झुकतेमाप देऊन विकासाची लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. या जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग चालवले असले तरी जनता यावेळी राज्यकर्त्यांच्या दिशाभूलीला बळी पडणार नाही.घोरपडे पुढे म्हणाले, ‘वेळूमधील पाणी प्रश्न गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी ५ वर्षे राज्यकर्त्यांना सवड मिळाली नाही. या बैठकीस विजय भोसले, प्रकाश घोरपडे, अंजन घाडगे, संतोष भोसले, समाधान भोसले, नवनाथ केंजळे, विक्रम क्षीरसागर, विशाल भोसले, वैभव भोसले, प्रशांत कणसे, अविनाश जगदाळे, दीपक ननावरे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मनोजदादा घोरपडे यांनी शामगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विकासकामांच्या नुसत्या वल्गना करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे व महायुतीच्या उमेदवारांना जनतेने ताकद द्यावी. सत्ता बदलाशिवाय या भागाच्या विकासाचा अनुशेष दूर होणार नाही. (प्रतिनिधी)