शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पिके जोमात; पण पाण्याविना कोमात...

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

शेतकरी चिंतातूर : रब्बी हंगाम धोक्यात

खटाव : रब्बी पिके जोमात आली असली तरी अपुऱ्या पाण्यावाचून ती कोमात जाण्याची भीती शेतकरी वर्गाला लागली आहे. शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ज्यांची सोय नाही अशा शेतकरी वर्गाने १५0 रुपये तासाने पाणी विकत घेऊन पिके भिजवण्याचे काम सुरू केले आहे. नेर तलावातील पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून असल्यामुळे पाटातील पाणी मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी वर्गाला आता मिळेल तेथून पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. येरळा नदीचे पात्र कोरडेच पडले आहे. त्यातच लोणीला जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नदी पात्रात थोडेफार साचलेले पाणी तसेच उतारावरुन वाहत आलेले सांडपाण्याचे डबक्यातील पाणी नदी पात्रालगत असणाऱ्या शेतकरी वर्गाने आता मोटारी लावुन शेती सिंचनासाठी वापरण्यास सुरवात केली आहे. जेणे करून रब्बी पिकांना जीवदान मिळेल. यामुळे शेतकरी वर्ग आता कडाक्याच्या थंडीत सुध्दा थंडीची तमा न बाळगता पाणी देत आहेत. नेर तलाव ५0 टक्के भरलेला असल्यामुळे शासकीय नियमानुसार राखीव ठरावीक पाणी साठा ठेउन उर्वरीत पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाईल या आशेवर असणाऱ्या शेतकरी वर्गाला मात्र नेरचे पाणी मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्या मुळे ज्याच्या शेतात पाण्याची सोय आहे. (वार्ताहर)