शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पिके जोमात; पण पाण्याविना कोमात...

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

शेतकरी चिंतातूर : रब्बी हंगाम धोक्यात

खटाव : रब्बी पिके जोमात आली असली तरी अपुऱ्या पाण्यावाचून ती कोमात जाण्याची भीती शेतकरी वर्गाला लागली आहे. शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ज्यांची सोय नाही अशा शेतकरी वर्गाने १५0 रुपये तासाने पाणी विकत घेऊन पिके भिजवण्याचे काम सुरू केले आहे. नेर तलावातील पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून असल्यामुळे पाटातील पाणी मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी वर्गाला आता मिळेल तेथून पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. येरळा नदीचे पात्र कोरडेच पडले आहे. त्यातच लोणीला जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नदी पात्रात थोडेफार साचलेले पाणी तसेच उतारावरुन वाहत आलेले सांडपाण्याचे डबक्यातील पाणी नदी पात्रालगत असणाऱ्या शेतकरी वर्गाने आता मोटारी लावुन शेती सिंचनासाठी वापरण्यास सुरवात केली आहे. जेणे करून रब्बी पिकांना जीवदान मिळेल. यामुळे शेतकरी वर्ग आता कडाक्याच्या थंडीत सुध्दा थंडीची तमा न बाळगता पाणी देत आहेत. नेर तलाव ५0 टक्के भरलेला असल्यामुळे शासकीय नियमानुसार राखीव ठरावीक पाणी साठा ठेउन उर्वरीत पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाईल या आशेवर असणाऱ्या शेतकरी वर्गाला मात्र नेरचे पाणी मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्या मुळे ज्याच्या शेतात पाण्याची सोय आहे. (वार्ताहर)