शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पिके जोमात; पण पाण्याविना कोमात...

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

शेतकरी चिंतातूर : रब्बी हंगाम धोक्यात

खटाव : रब्बी पिके जोमात आली असली तरी अपुऱ्या पाण्यावाचून ती कोमात जाण्याची भीती शेतकरी वर्गाला लागली आहे. शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ज्यांची सोय नाही अशा शेतकरी वर्गाने १५0 रुपये तासाने पाणी विकत घेऊन पिके भिजवण्याचे काम सुरू केले आहे. नेर तलावातील पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून असल्यामुळे पाटातील पाणी मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी वर्गाला आता मिळेल तेथून पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. येरळा नदीचे पात्र कोरडेच पडले आहे. त्यातच लोणीला जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नदी पात्रात थोडेफार साचलेले पाणी तसेच उतारावरुन वाहत आलेले सांडपाण्याचे डबक्यातील पाणी नदी पात्रालगत असणाऱ्या शेतकरी वर्गाने आता मोटारी लावुन शेती सिंचनासाठी वापरण्यास सुरवात केली आहे. जेणे करून रब्बी पिकांना जीवदान मिळेल. यामुळे शेतकरी वर्ग आता कडाक्याच्या थंडीत सुध्दा थंडीची तमा न बाळगता पाणी देत आहेत. नेर तलाव ५0 टक्के भरलेला असल्यामुळे शासकीय नियमानुसार राखीव ठरावीक पाणी साठा ठेउन उर्वरीत पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाईल या आशेवर असणाऱ्या शेतकरी वर्गाला मात्र नेरचे पाणी मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्या मुळे ज्याच्या शेतात पाण्याची सोय आहे. (वार्ताहर)